• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, January 24, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांच्या प्रचार फेरीचा एक वार ; विरोधक पडले एकदम गार!

Sayyad Musa by Sayyad Musa
November 29, 2025
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांच्या प्रचार फेरीचा एक वार ; विरोधक पडले एकदम गार!

कळंब | सय्यद कलीम मुसा

कळंब : – नगर परिषद कळंब येथे महायुती व मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांच्या प्रचार फेरीने शहरात चांगलाच उत्साह निर्माण केला आहे.
“एक फेरी—विरोधकांवर भारी!” अशी चर्चा सध्या कळंबकरांत रंगताना दिसत आहे.

कळंब शहरात सकारात्मक बदलाची नवी हवा वाहू लागली असून, केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या नेतृत्वाच्या बळावर शहराचा विकास झपाट्याने पुढे जाईल, असा जनतेत विश्वास निर्माण होत आहे.

“शहराचा विकास हा आमचा संकल्प, आश्वासनांची फक्त घोषणाबाजी नाही” कापसे प्रचार सभेत बोलताना सौ. कापसे म्हणाल्या की,“माझे पती श्री. शिवाजी आप्पा कापसे यांनी अनेक वर्षे तालुका व जिल्ह्यात सक्रिय राहून शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलला. पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रत्येक नागरिक साक्षीदार आहे.”
परंतु, गेल्या काही वर्षांत शहराचा विकास ठप्प झाल्याचे त्या म्हणाल्या.
“खरे विकासकाम न करता, फक्त आश्वासनांची मालिका सुरू राहिली. रस्ते, प्रकाशयोजना, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन अशा मुलभूत गरजांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष झाले. नागरिकांचा त्रास वाढत गेला,” असा थेट जनतेच्या वेदनेचा सूर त्यांनी व्यक्त केला.“खोटी आश्वासने नाही… काम करून दाखवण्याची तयारी!”
सौ. कापसे यांनी स्पष्ट केले की,
“मी मोठी, खोटी वा अपास्तव आश्वासने देऊन जनतेला कधीच दिशाभूल करणार नाही. गेल्या आठ वर्षांत ग्रामविकासाच्या मूलभूत प्रश्नांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. हे चित्र बदलणे हाच माझा संकल्प आहे.”
त्यांनी पुढील कामांसाठी शाश्वत आराखडे जनतेसमोर मांडले शहरातील रस्त्यांचे कायमस्वरूपी नियोजन कचरा उचलण्याची वेळेवर व वैज्ञानिक पद्धती
पावसाळ्यातील नालेसफाईची नियमित व्यवस्था वाढत्या लोकसंख्येला योग्य पायाभूत सुविधा,महिलां—ज्येष्ठ नागरिक—युवकांसाठी स्वतंत्र उपक्रम,आधुनिक नगरपरिषदेची कार्यपद्धती,त्यांच्या शांत, संयमी पण ठाम भाषणाने उपस्थित नागरिकांच्या मनात विश्वासाचे तरंग उमटले.
कळंबकरांमध्ये सकारात्मक लाट विरोधकांत खळबळ
सौ. कापसे यांच्या प्रचार फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असून, ही गर्दी पाहून विरोधकांमध्ये खळबळ उडाल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.
शिस्तबद्ध प्रचार, नेटकं मांडलेला विकास आराखडा आणि नागरिकांशी विनम्र संवाद या तीन मुद्द्यांमुळे त्यांचे जनाधार वाढताना स्पष्टपणे दिसत आहे.
अधिकृत उमेदवार — सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे ,सौ. कापसे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही देत“कळंबचा विकास म्हणजे प्रत्येक नागरिकाचा विकास” असा सकारात्मक संदेश दिला.

Previous Post

धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस (आय) आघाडीच्या नगराध्यक्ष

Next Post

प्रभाग १० मध्ये नागरिकांच्या भेटीगाठींना आला वेग ; आनंद जगताप यांच्या संवाद उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद .

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

प्रभाग १० मध्ये नागरिकांच्या भेटीगाठींना आला वेग ; आनंद जगताप यांच्या संवाद उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद .

कळंबमध्ये महायुतीची शक्ती सभेला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद .सभेला प्रमुख मान्यवर म्हणून मा. ना प्रतापजी सरनाईक, परिवहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

कानेगाव गटातून आनंद पाटील यांनाच उमेदवारीची मागणी

January 20, 2026

कोणतेही राजकीय पाठबळ नसताना , केवळ समाजसेवेच्या भावनेतून सय्यद कलीम मुसा निवडणूक रिंगणात .

January 18, 2026

January 15, 2026

January 14, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
002673
Total views : 4449

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In