• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

Sayyad Musa by Sayyad Musa
January 14, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
133
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

विकासासाठी कुदळ हाती घेताच राजकीय वातावरणात खळबळ
अर्चनाताई पाटील यांच्या नावाची जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा..!!!

धाराशिव | प्रतिनिधी

“घेतली हाती विकासासाठी कुदळ…” या प्रतीकात्मक कृतीतून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले असून, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्चनाताई पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार ठरणार, अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत रंगताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमांमुळे अर्चनाताई पाटील यांच्या सक्रियतेची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे. ज्या गावांमध्ये आणि सर्कलमध्ये त्यांनी विकासकामांचे भूमिपूजन केले, त्या भागांत “ताई कुठूनही उभ्या राहू द्या, निवडून येणारच” अशी ठाम भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे. या चर्चांमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून विरोधकांमध्येही अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
अर्चनाताई पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत केलेल्या कामांचा आणि विकासाभिमुख भूमिकेचा उल्लेख करत, अनेक कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत. निवडणूक अद्याप जाहीर न झालेली असली तरी, त्यांच्या हालचालींमुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणात एक प्रकारचा ‘राजकीय भूकंप’ जाणवत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सध्याच्या आचारसंहितेच्या चौकटीत राहूनच सर्व घडामोडी सुरू असल्याचे सांगितले जात असून, येत्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्चनाताई पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

नगरपरिषदेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे मोर्चा ?युवा नेतृत्व मल्हार पाटील केंद्रस्थानी

Next Post

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

कोणतेही राजकीय पाठबळ नसताना , केवळ समाजसेवेच्या भावनेतून सय्यद कलीम मुसा निवडणूक रिंगणात .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या ग्रंथपाल समीना नबीसाब सय्यद; १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडीमहिला दिनानिमित्त कार्याचा गौरव

March 8, 2026

धाराशिव शहरात अवैध धंद्यांचे जाळे; समाजावर गंभीर परिणामपोलिसांनी तातडीने कारवाई करावी – नागरिकांची जोरदार मागणी

March 8, 2026

येरमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात ४१९ जणांना योजनांचा लाभ

March 7, 2026

औसा येथे ७ वर्षीय शेख आनफ खूदूस याचा पहिला रोजा पूर्ण

March 2, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
003654
Total views : 6345

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In