धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने अव्वल स्थान पटकावले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रचारात सक्रिय नव्हते परंतु त्यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली.
महायुतीला मतदारांनी स्पष्ट व निर्विवाद बहुमत दिले आहे.
दरम्यान, उबाठा गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. खासदार राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
मतदारांनी नाकारल्याने त्यांच्या जागांची संख्या एक अंकीवर मर्यादित राहिली आहे.
आमदार कैलास पाटील यांच्या सारोळा गावात भाजप उमेदवाराला ८०० मतांचे मताधिक्य.
धाराशिव, तुळजापूर पंचायत समिती भाजपाकडे…



















Total views : 5089