• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

मत मागण्यासाठी बेंबळी मतदारसंघात येणं समजू शकतं, पण उद्या एखादं काम अडलं तर त्यासाठी कुठे जायचं?” असा थेट सवाल नागरीकामधून .

Sayyad Musa by Sayyad Musa
February 1, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

“मत मागण्यासाठी बेंबळी मतदारसंघात येणं समजू शकतं, पण उद्या एखादं काम अडलं तर त्यासाठी कुठे जायचं?” असा थेट सवाल नागरीकामधून .

बेंबळी | प्रतिनिधी

बेंबळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासोबतच उमेदवाराच्या वास्तव्यासंदर्भातील मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. उबाठा गटाचे उमेदवार गेली वीस वर्षांहून अधिक काळ रायगड जिल्ह्यात वास्तव्यास असून, निवडणुकीच्या काळात मात्र बेंबळी मतदारसंघात सक्रिय झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम आणि प्रश्न उपस्थित होत आहेत.
“मत मागण्यासाठी बेंबळी मतदारसंघात येणं समजू शकतं, पण उद्या एखादं काम अडलं तर त्यासाठी कुठे जायचं?” असा थेट सवाल अनेक नागरिक करत आहेत. जिल्हा परिषद सदस्य हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, दैनंदिन अडचणींमध्ये सहज उपलब्ध असणारा असावा, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.
बेंबळी गटात पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा आणि शिक्षणाशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी गावाशी घट्ट नातं असलेला आणि कायम संपर्कात असणारा लोकप्रतिनिधी आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “अर्ज द्यायचा झाला, तक्रार मांडायची असेल किंवा तातडीची अडचण निर्माण झाली, तर त्यासाठी रायगडला जावे लागेल का?” या प्रश्नामुळे मतदार अधिक सजगपणे विचार करून निर्णय घेण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेंद्र काका धुरगुडे यांच्याबाबत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. परिसरात सातत्याने उपस्थिती, नागरिकांच्या अडचणी थेट ऐकून घेण्याची पद्धत आणि प्रश्नांवर त्वरित लक्ष देण्याची तयारी यामुळे अनेक मतदारांचा कल त्यांच्या दिशेने वाढताना दिसत आहे.
“निवडणूक संपल्यानंतरही प्रतिनिधी उपलब्ध असावा,” अशी स्पष्ट अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत केवळ पक्ष न पाहता उमेदवाराची उपलब्धता, बांधिलकी आणि काम करण्याची तत्परता या मुद्द्यांवरच मतदारांचा कौल लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बेंबळी मतदारसंघातील मतदार अधिक जागरूक होत असून, कोण गावाशी खऱ्या अर्थाने जोडलेला आहे आणि कोण प्रत्यक्ष कामासाठी वेळ देऊ शकतो, याचा विचार करूनच मतदान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Previous Post

३१ जवळा (नि.) जिल्हा परिषद गटात ‘विकासाची छत्री’ ठरणाऱ्या नेतृत्वाची चर्चाधनंजय सावंत यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा..!!

Next Post

खामसवाडी गटाच्या विकासासाठी महायुतीला बळ द्या – मल्हार पाटील यांचे आवाहन

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

खामसवाडी गटाच्या विकासासाठी महायुतीला बळ द्या – मल्हार पाटील यांचे आवाहन

मंगरूळच्या प्रचारसभेत युवा नेतृत्व मल्हार पाटील यांचे दमदार भाषण; सभेत जोश आणि आत्मविश्वासाची लाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने अव्वल स्थान पटकावले आहे.

February 9, 2026

मंगरूळच्या प्रचारसभेत युवा नेतृत्व मल्हार पाटील यांचे दमदार भाषण; सभेत जोश आणि आत्मविश्वासाची लाट

February 1, 2026

खामसवाडी गटाच्या विकासासाठी महायुतीला बळ द्या – मल्हार पाटील यांचे आवाहन

February 1, 2026

मत मागण्यासाठी बेंबळी मतदारसंघात येणं समजू शकतं, पण उद्या एखादं काम अडलं तर त्यासाठी कुठे जायचं?” असा थेट सवाल नागरीकामधून .

February 1, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
002940
Total views : 5087

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In